काय म्हणाल्या प्रणिती शिंदे?

एक स्त्री घरातलं वातावरण बदलू शकते. शाळेत शिकवलं जात नाही की महिलांचा आदर करावा. मुलांना घडवलं कसं जातं ते महत्त्वाचं आहे. त्याला घरात हे शिकवलं गेलं पाहिजे. वडिलांनी मुलाला शिकवलं की महिलेचा आदर कर, तर ८० टक्के महिलांवर होणारे अत्याचार बंद होतील असं मत प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.