बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली. या घटनेनंतर या प्रकरणातील आरोपी... Read more
नवी दिल्ली : उत्तराखंडने समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याचा निर्णय घेतला, जे एक ऐतिहासिक पाऊल आहे. देशात सर्वात आधी समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय उत्तराखंडने घेतला होता. हा कायदा आ... Read more
मुंबई : जेव्हा आपण वाहतूक नियमांचे उल्लंघन करतो. तेव्हा आपल्याला त्याचा फटका बसतो. नियमभंग केला म्हणून दंड वसूल करण्यात येतो. चुकीच्या दिशेने कार वळवली, चालवली. विना हेल्मेट वा सीट बेल्ट न ल... Read more
मुंबई : महाराष्ट्रात लोक जास्तीत जास्त वेळ ट्रॅफिक मध्ये घालवतात. राज्यातील वाहतूक समस्येपासून मुक्तता मिळवण्यासाठी महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस सरकार एक नवीन धोरण आणण्याचा विचार करत आहे. य... Read more
सोलापूर : सध्या राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या वाहनांना विशेषत: कारसाठी (एकेरी वाहतूक) ७५ रुपये, टेम्पोसाठी ११५ रुपये, सहा टायर वाहनांसाठी २४५ तर दहा ते त्याहून अधिक टायरच्या वाहना... Read more
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून चाकूहल्ला करण्यात आल्याने देशभरात खळबळ उडाली असताना, बॉलिवूड इंडस्ट्रीसह राज्याच्या कायदा सुव्यवस्थेबाबत एक गंभीर बाब समोर आली आहे. अभिनेता... Read more
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून एका चोरट्यानं चाकू हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेनंतर सैफला तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करुन त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्या... Read more
ज्योती मंगल जाधव ही महिला वाल्मिक कराड याची दुसरी पत्नी असून तिच्या नावे पुण्यात आणखी तीन फ्लॅट्स असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्याचबरोबर या ज्योती मंगल जाधवला वाल्मिक कराडपासून दोन मुलं... Read more
पुणे: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरणं तापल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यासह अन्य आरोपींवरती मकोका अंतर्गत कारवाई... Read more
मुंबई : मुंबईत आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्य निवडणूक आयुक्त पदाच्या उमेदवाराची शिफारस करण्याचे सर्वाधिकार देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने... Read more