मुंबई : “सरकार मराठा समाजासोबत आहे, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थोडा वेळ द्यावा. सर्वोच्च न्यायालयात मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिक मागास आहे, हे सिद्ध करण्याचं काम करणार आहे. मराठा समा... Read more
मुंबई: पक्षांतर विरोधी कायद्याच्या तरतुदींपासून वाचण्यासाठी अजित पवार यांच्याकडे पुरेशा प्रमाणात आमदार असल्याची पुष्टी झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) वरिष्ठ नेते शरद... Read more
पुणे : 2016 च्या कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील तीन दोषींपैकी एक असलेल्या जितेंद्र उर्फ पप्पू बाबूलाल शिंदे (32) याचा रविवारी सकाळी 6 वाजता पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात त्याच्या... Read more
अहमदनगर – कोयत्याने मारहाण करून ८ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपी हा निर्मलनगर परिसरात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळताच... Read more
मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक अधिक जलद आणि सुरक्षित करण्यासाठी या मार्गाच्या आठपदरीकरणाचा प्रस्ताव अखेर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) राज्य सरकारकडे सा... Read more
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यापासून दोन्ही गटांमधील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अजित पवार गटातील बहुतांश नेते थेट पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर नेत्यांवर हल्लाबोल करत... Read more
कोल्हापूर ; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आता पक्षात दोन गट पडले आहे. या दोन्ही गटांमधील नेते एकमेकांवर सातत्याने टीका करत आहेत. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार जिथे जिथे सभा घेऊन अजित... Read more
मुंबई : मराठवाड्यातील ज्या मराठा समाजाच्या वंशावळीत निजामकालीन ‘कुणबी’ असल्याची नोंद असेल त्यांना कुणबी दाखले देण्याचा निर्णय घेणारा शासन आदेश गुरुवारी (दि. ७) राज्य सरकारने जारी... Read more
मुंबई: मराठा आरक्षणासाठी वंशावळीची अट नको, सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देण्यात यावीत, अशी मागणी मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे-पाटील यांनी केली. जोपर्यंत तसा सुधार... Read more
मुंबई – मुंबईसह राज्यभरात दहीहंडी उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही उंचावरील दहीहंडी फोडताना गोविंदा जखमी होण्याचा सिलसिला सुरूच असल्याचे बघायला मिळाल... Read more