नागपूर : राजकारणातील नेते मंडळी जसे बोलतात तसे करत नाहीत, अशी नागरिकांची भावना आहे. त्यामुळे नेत्यांबद्दलची विश्वसनीयता कमी होत आहे. लोकांना मूर्ख बनविणे सोपे आहे पण विश्वसनीयता कमविणे कठीण... Read more
ठाणे : बदलापूरच्या आदर्श शाळेतील कर्मचाऱ्याने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याच्या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जातो आहे. मागच्या आठ तासंपासून हजारो नागरिक रेल्वे स्टेशन तसेच आद... Read more
मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या पाठोपाठ राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचं रणशिंग फुंकलं असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. लोकसभ... Read more
अमरावती : लाडकी बहीण योजनेबाबत केलेलं वक्तव्य हे गंभीरतेने केलं नव्हतं, गमतीमध्ये आणि हसत हसत केलेलं होतं, ते वक्तव्य भावा-बहिणीमधील नात्यामध्ये केलेलं होतं असं स्पष्टीकरण आमदार रवी राणा यां... Read more
अमरावती : जे लोक लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात नवनीत राणा या जातीच्या, त्या जातीच्या त्यांना मतदान करू नका, असं विरोधकांनी प्रचार केला. आता तेच लोक तुमच्या गावात पुन्हा आले तर त्यांना जोड्या... Read more
मुंबई: काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. लोकसभेत फटका बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. देवेंद्र... Read more
काँग्रेस म्हणजे नौटंकी आणि नाच्यासारखी पार्टी आहे. कोणी काहीही चांगले केले तरी त्यांना कधीच पटत नसल्याची बोचरी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. गेल्या लोकसभा निव... Read more