मुंबईः दुभंगलेली शिवसेना आणि भाजप-शिंदेसेनेला वाढता पाठिंबा अशा स्थितीत राज्यात एक महत्त्वाचं समीकरण उदयाला आलं आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड या दोन पक्षांनी एकत्र येणार असल्याचं जाहीर केल... Read more
मुंबई : कोरोनाचा भयाण काळ, सर्वत्र लॉकडाऊन, उद्योगधंद्यावर मंदीचं सावट अशा बिकट परिस्थितीत राज्याचा आर्थिक गाडा यशस्वीपणे हाकणाऱ्या तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांचं कॅगच्या अहवालात कौतुक... Read more
औरंगाबाद : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी २०१९ मध्ये सादर केलेल्या निवडणूक शपथ पत्रातील माहितीच्या तफावती संदर्भात सिल्लोड न्यायालयाने नव्याने चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे... Read more
मुंबई : आजितदादाचं वागणं, वेळापत्रक याविषयी आम्ही सगळीकडे बोलत असतो. अजित पवार सकाळी बरोबर वेळेवर येतात. तुम्ही मला एकदा पुण्याला सकाळी आठ वाजता बोलावलं. आता आठ वाजता मी कसा येणार? मी झोपतोच... Read more
मुंबई : देवेंद्र फडणवीस म्हणाले पुन्हा येईन, पुन्हा येईन. ते पुन्हा आले, पण मलाही सोबत घेऊन आले. आता आम्ही दोघे दोघे आहोत. आधी फडणवीस एकटे सगळ्या विरोधी पक्षांना पुरून उरायचे. आता आम्ही दोघे... Read more
मुंबई : शिवसेना नेते अनिल परब यांच्यामागे दापोली येथील रिसॉर्टच्या जमीन खरेदी व बांधकामाप्रकरणी चौकशीचा ससेमीरा लागलेला आहे. त्यांनी बांधलेले रिसॉर्ट हे बेकायदेशीर असून ते बांधण्यासाठी एवढा... Read more
मुंबई : औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर करण्याच्या ठरावाला विधानसभेत मंजुरी मिळाली आहे. औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशीव नामांतर करण्याचा ठराव विधानसभेत मांडण्यात आला. यानंतर... Read more
औरंगाबाद : मनसे प्रमुख राज ठाकरे यांना औरंगाबाद पोलिसांनी नोटीस पाठवून आरोपपत्र दाखल करताना न्यायालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. १ मे रोजीच्या औरंगाबाद सभेत राज ठाकरेंनी पोलिसांच्या अटींचा... Read more
नवी दिल्ली : माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावरील अटकेच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. “हे प्रकरण २० वर्षांपूर्वीचं जमीन व्यवहाराचं आहे. मात्र, आरटीआयमध्ये मलिकांनी आरोप केल्याप्रमाणे काहीही... Read more
मुंबई : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटूंबियांना देण्यात येणाऱ्या 15 लाख रूपये अर्थसहाय्याच्या रकमेत वाढ करत ही रक्कम 20 लाख रुपये इतकी करण्याचा निर्णय वनमंत्री सुधी... Read more