मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेबाबत ही सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आह... Read more
काँग्रेस म्हणजे नौटंकी आणि नाच्यासारखी पार्टी आहे. कोणी काहीही चांगले केले तरी त्यांना कधीच पटत नसल्याची बोचरी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. गेल्या लोकसभा निव... Read more
कोल्हापूर : पंचगंगा नदीची पाण्याची पातळी इशारा पातळीवरून धोका पातळीकडे जाण्यास सुरुवात झाली आहे. आज सकाळी 11 वाजेपर्यंत 42 फूट 2 इंचांवर पोहोचली आहे. त्यामुळे पंचगंगा नदी धोक्याची पात... Read more
नवी दिल्ली: देवेंद्र फडणवीस हे अमित शाह यांच्या मनातील मुख्यमंत्री कधीच नव्हते, ही गोष्ट सर्वांना माहिती आहे. एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेल्या मुख्यमंत्रीपदामध्ये त्यांच्या कर्तबगार... Read more
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी काल अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काहीही ठोस तरतूद केली नसल्याची टीका विविध शेतकरी नेत्यांनी केली आहे. अर्थसंकल्पात शेतकऱ... Read more
लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने जवळ जवळ सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली असून अनेक दिग्गज नेते आता प्रत्यक्ष मैदानात उतरून... Read more
राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर याच मुद्द्यावरून आता राज्याचे राजकारण देखील ढवळून निघाले आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आणि अध्यक्... Read more
विधानसभा निवडणुकीचं राज्यात लवकरच बिगुल वाजण्याची शक्यता आहे. याचपार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी अगदी घरोघरी जाऊन विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील कार्यकर्ते काम करताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत मह... Read more
मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ प्रकल्पातील आरे वसाहतीमधील कारशेडच्या बांधकामामुळे आरे वसाहत आणि अंधेरी पूर्वेला जोडणाऱ्या मरोळ – मरोशी रस्त्यावरील परिसर, तसेच आरे आणि पवईला जोडण... Read more
मुंबई : मागील काही दिवस मुंबईत सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, बुधवार, २४ जुलै रोजीही पुढील काही तासांत मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबईतील अनेक भागात मुसळधार पाऊस... Read more