चिंचवड – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘मेक इन इंडिया, ‘मेड इन इंडिया’ हे धोरण आहे. शेतकऱ्यांचा माल विदेशात गेला तर त्याला सफरचंदचा भाव मिळेल. त्यामुळे सरकारने आयात-निर्यात धोरणात स्पष्ट भूम... Read more
मुंबई : मुंबई येथे धोबीघाट येथील साईबाबा नगर, महालक्ष्मी येथे फेज 1 मध्ये सुमारे 1000 कुटुंबांना नवीन घरे देण्यात आली आहेत. ज्यामध्ये 19 रिटेल युनिट्स देखील आहेत. या एसआरए प्रकल्पाचा पहिला ट... Read more
पुणे : तलाठी भरतीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना तांत्रिक बिघाडामुळे राज्यातील सर्व परीक्षा केंद्रावर सोमवारी तीन सत्रातील परीक्षा नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिराने सुरू करण्याची वेळ आली... Read more
मुंबई : मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने शनिवारी एक मोठा निर्णय दिला. महाराष्ट्रात पंचायत सदस्यांसाठी दोन मुलं असण्याची मर्यादा ही केवळ त्यांच्या सख्ख्या मुलांपुरती मर्यादित आहे. सावत्र... Read more
जळगाव : राज्यासह देशभरात विरोधकांवरच ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून दबाव आणल्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. ईडीने पीडित असलेल्या शिवसेना (उद्धव ठाकरे ग... Read more
पत्रकारितेवरील हल्ले निषेधार्थ आहेत. ट्रोलिंगकडे लक्ष देवू नका, मोबाईलमुळे अनेकजण व्यक्त व्हायला लागले आहेत. राजकीय पक्षांनी लोक पाळले आहेत. त्यावर कशाला प्रतिक्रिया देता. पत्रकारांनी महाराष... Read more
मुंबई : भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्याच्या दाव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचा गट ठाम असल्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील संभाव्य दिलजमाईचा प्रश्न निकालात निघाला आहे. राष... Read more
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरातील भव्य कार्यालयाचा ताबा सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने नकार दिल्यानंतर शरद पवार गटाने अखेर एका भूखंडावर तंबू ठोकून तात्पुरत्या... Read more
बीड: यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना एका भावनिक क्षणाला सामोरे जावे लागले. मनोज राठोड व नामदेव वाघमारे या दोन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबापैकी एका श... Read more
मुंबई – उद्योगपती रतन टाटा यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. रतन टाटा यांच्या कुलाबा येथील निवासस्थानी, मुख्यमंत्री एकनाथ... Read more