मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात महाराष्ट्राच्या राज्यपालांनी बोलावलेल्या फ्लोअर टेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी बुधवारी सर्वोच्च न्य... Read more
नवी दिल्ली : महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार आता धोक्यात येण्याची स्पष्ट चिन्हं दिसू लागली आहेत. तब्बल साडेतीन तास चाललेला तिन्ही पक्षांचा युक्तिवाद संपला असून उद्या महाविकास आघाडी सरकार... Read more
मुंबई, 29 जून 2022: रेल्वे मंत्रालयाने पुणे-नाशिक मार्गावर सेमी-हायस्पीड रेल्वे प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या 1,450 हेक्टर जमिनीपैकी 30 हेक्टर खाजगी ज... Read more
उपासना करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते. काही जण मोठमोठ्याने स्तोत्र म्हणतात, काही जण मनातल्या मनात म्हणतात. काही जणांना तास दोन तास पूजा केल्याशिवाय समाधान मिळत नाही तर काही जण देख... Read more
बारामती : ( प्रतिनीधी): बारामती येथे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे (दि. २८) जून रोजी बारामती शहरामध्ये ‘ज्ञानोबा माऊली ‘तुकाराम’ च्या गजरात आणि भक्तिमय वात... Read more
नवी दिल्ली – राज्यात सुरु असलेल्या राजकीय कारस्थानाचे सूत्रधार हे देवेंद्र फडणवीसच आहेत, असा थेट आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan)यांनी केला आहे.... Read more
मुंबई: राज्यात एकीकडे राजकीय वर्तुळामध्ये मोठी उलथापालथ होत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या नवी मुंबई विमानतळ नामकरणाच्या प्रश्नाव... Read more
मुंबई : भाजपच्या गोटात जोरदार हालचाली सुरु झाल्या आहे. मुंबईत भाजपच्या कोअर टीमची बैठक पार पडली. या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. तसेच एकनाथ शिंदे गटाकडून सत्ता स्था... Read more
मुंबई : तुम्ही अजूनही मनापासून शिवसेनेसोबत आहात, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आसाममधील गुवाहाटी येथे तळ ठोकलेल्या बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन केले. मंत्री एकनाथ शिंदे य... Read more
मुंबई : आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. त्यांनी कर्जत येथील एका कार्यक्रमात बंडखोर आमदारांना राजीनामा देण्याचं चॅलेंज दिलं आहे. बंडखोरांनी राजीनामा द्य... Read more