जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात खळबळजनक बातमी समोर आली आहे. कारण ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जळगाव येथील मेहरुण परिसरात आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास अप... Read more
पुणे : महाराष्ट्र आणि दक्षिण भारतामध्ये मागील काही दिवस पावसाचे सावट असल्याचे पाहायला मिळाले. पण, आता मात्र पावसासाठीची पोषक वातावरणाची स्थिती विरली असून, त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा थंडी... Read more
इंदापूर : ‘देशातील अन्य राज्यांमध्ये महाराष्ट्र आर्थिक बाबतीमध्ये पहिल्या क्रमांकावर होता. मात्र, राज्याची आर्थिक घडी बिघडविण्याचे काम महायुतीने केले आहे. चुकीचे नेतृत्व आणि आर्थिक धोरणांमु... Read more
अलिबाग : गुरुनानक जयंतीला लागून आलेल्या सलग सुट्यांमुळे रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी झाली होती. हजारो पर्यटक अलिबाग, नागाव, मुरुड आणि काशिदच्या समुद्रकिनाऱ्यांवर दाखल झाले हो... Read more
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या काळात एक चिंताजनक परिघ समोर येत आहे ती म्हणजे मतांची विक्री. आजही अनेक सामान्य नागरिक १ ते ३ हजार रुपयांच्या नाममात्र रकमेत आपले बहुमूल्य मत विकत आहेत. हे लोकं... Read more
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये एकीकडे प्रचाराला वेग आला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना हायकोर्टाने दिलासा दिला आहे. मलिक यांचा... Read more
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढला आहे. तर, आरोप प्रत्यारोप, खुलासे आणि खळबळजनक दावे यांचा सिलसिला सुरु आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या प्लॅनचा खु... Read more
मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलीस व भरारी पथकांकडून कारवाई केली जात आहे. त्यामध्ये, आदर्श आचारसंहिता लागल्यापासून कोट्यवधी रुपये आणि मौल्यवान वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत. का... Read more
ठाणे : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचार मिरवणूका सुरु आहेत. ठाणे शहरातील प्रत्येक उमेदवारांचे प्रचार करण्याचे स्वरुप हे वेगळे असल्याचे पाहायला मिळत आहे. मिरवणूकीत गर्... Read more
जळगाव, धुळे : वक्फ मंडळासंदर्भातील कायदा बदलणे गरजेचे झाले आहे. राहुल गांधी यांचा त्यास विरोध आहे. परंतु, कितीही विरोध झाला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वक्फ मंडळ कायदा बदलणारच, असा दावा के... Read more