देशातील सर्वात श्रीमंतांच्या यादीतील पहिल्या काही नावांमध्ये समावेश असणारे अदाणी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदाणी यांनी त्यांच्या निवृत्तीबाबतचं नियोजन जाहीर केलं आहे. ब्लूमबर्गनं दिलेल्... Read more
नवी दिल्ली : केदारनाथ धाम ते गौरीकुंड भागातील हजारो नागरिक आणि स्थानिक दुकानदार या भागात अडकले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातल्या 120 जणांचा समावेश आहे. महाडमधील 10 जणांचा अडकलेल्यांमध्ये समावेश... Read more
मुंबई : गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन आणि उपोषण केले आहे. प्रत्येकवेळी “तारीख पे तारीख” देऊन सरकारनेही मराठा आरक्षणाबाबत ठोस उपाय केलेला नाही.... Read more
नवी दिल्ली: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी (२९ जुलै) लोकसभेत जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पातील त्रुटी दाखवत सरकारवर टीका केली, तसेच जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा उपस्थित... Read more
छत्रपती संभाजीनगर : “काही दिवसांपूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी माझ्यावर ‘भ्रष्टाचाराचा सुभेदार’ असं म्हणत टीका केली. पण ज्यांनी ही टीका केली, त्या देशाच्या गृहमंत्र्यांना काय... Read more
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 जुलैला अर्थसंकल्प सादर केला. मात्र या अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्रप्रदेशला झुकतं माप देण्यात आल्यानं विरोधकांनी चांगलंच रान उठवलं... Read more
राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल आणि अशोक हॉलचे नाव आता बदलण्यात आले आहे. या दोन्ही हॉलचे नाव अनुक्रमे ‘गणतंत्र मंडप’ आणि ‘अशोक मंडप’ असे ठेवण्यात आले आहे. सर्वसामान्यांना राष्टपती भवनाशी जोडून... Read more
नवी दिल्ली: देवेंद्र फडणवीस हे अमित शाह यांच्या मनातील मुख्यमंत्री कधीच नव्हते, ही गोष्ट सर्वांना माहिती आहे. एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेल्या मुख्यमंत्रीपदामध्ये त्यांच्या कर्तबगार... Read more
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी काल अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काहीही ठोस तरतूद केली नसल्याची टीका विविध शेतकरी नेत्यांनी केली आहे. अर्थसंकल्पात शेतकऱ... Read more
केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून सरकारी कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात RSS च्या कार्यक्रमांमध्ये जाण्यावर घालण्यात आलेली बंदी उठवली आहे. ९ जुलै रोजी केंद्र सरकारने घेतले... Read more