कराड [पारस पवार] ; विजय दिवस समारोह समितीतर्फे दिला जाणारा यावर्षीचा जीवन गौरव यशवंत पुरस्कार माजी राज्यपाल, खासदार श्रीनिवास पाटील यांना जाहीर झाला आहे. विषय दिवस समारोह समितीच्या कार्यक्रम... Read more
कराड (पारस पवार) : जलजीवन योजना अंतर्गत नवीन पाईपलाईन व गांव विहिरीवर सौरउर्जा पॅनल बसवने, आमदार स्थानिक विकास निधीतून मागासवर्गीय वसाहतीत सामजिक सभागृह बांधणे, मा.देवराजदादा पाटील यांच्या प... Read more
औरंगाबाद : महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या वक्तव्यामुळं होणाऱ्या वादांची मालिका सुरुच आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, प्रसाद लाड, रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यामुळं निर्माण झालेला वाद नवी... Read more
मुंबई – महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमा वाद हा मागील अनेक वर्षांपासून सुरु आहे. महाराष्ट्र कर्नाटकातील मराठी भाषिक प्रदेशावर आपला हक्क सांगतो, तर दुरसरीकडे कर्नाटक महाराष्ट्रात असलेल्... Read more
पुणे, दि. 7 – तामीळनाडू आणि आंध्र प्रदेशलगतच्या किनारपट्टीवर येणाऱ्या चक्रीवादळाचा परिणाम राज्याच्या हवामानावर होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यात शुक्रवार नंतर कोक... Read more
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईची हवा बिघडल्याचे चित्र आहे. मुंबईच्या हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस घसरत चालली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईची हवा अत्यंत खराब पातळीपर्यंतही पोहोचली होती. आत... Read more
मुंबई : राज्यातील कोणत्याही माध्यमाच्या शाळेत इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गामध्ये अन्य शाळांतून आलेल्या विद्यार्थ्यांना शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी (टीसी) प्रवेश नाकारला जाणार नाही. शाले... Read more
पुणे : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून कर्नाटक सरकारकडून चिथावणीखोर कृत्य आणि वक्तव्ये होत असल्याने सीमावाद उफाळून आला आहे. कर्नाटकात महाराष्ट्राच्या गाड्यांवर हल्ले झालेत तर महाराष्ट्र... Read more
मुंबई – राज्याचे राज्यपाल आणि सत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्राचा सातत्याने अपमान होत असून छत्रपती शिवरायांबद्दल बेताल वक्तव्य केले जात आहे. दुसरीकडे सीमाभागातील गावांवर कर्नाटीकडून दावा क... Read more
पुणे : भारतीय सैन्यदलाच्या येथील दक्षिण मुख्यालयाच्या वतीने महिलांसाठी लष्करी पोलिस भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ही प्रक्रिया अग्निवीर भरती प्रक्रियेअंतर्गत सोमवार (ता. ६) ते रविवा... Read more