पुणे : राहुल गांधींच्या नेतृत्वात सुरु असलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात आली आहे. या यात्रेला लोकांचा चांगला प्रतिसादही मिळतोय. पण त्याच वेळी राहुल गांधींच्या... Read more
ठाणे (मुंबई) : ठाण्यात दोन दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. ठाणे पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विवियाना मॉलमध्ये प्रेक्षकांना मारहाण प्रकरणी अटक के... Read more
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आज अखेर ठाण्याच्या विवियाना मॉल मारहाण प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. आव्हाडांना जामीन मंजूर झाल्यानंतर ते... Read more
मुंबई: ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. कीर्तिकर यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मात्र, पक्षात अधिक पडझड होऊ नये... Read more
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंडखोरी केल्याने शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. विशेष म्हणजे शिंदेंच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. विशेष म... Read more
मुंबई: खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मात्र, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा धक्का वगैरे काही नसल्याचं स्पष्ट केलं. क... Read more
तळेगाव :- सहा महिन्यांपूर्वीच माझा कौटुंबिक परदेश दौरा ठरलेला असताना पक्षीय कार्यक्रमातील माझ्या अनुपस्थितीचे भांडवल करून काहींनी गैरसमज पसरवून माझी राजकीय बदनामी केली आहे, असे स्पष्टीकरण दे... Read more
पुणे, दि. 11 – विद्यापीठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) 26 मार्च रोजी घेण्यात आहे. यासाठीची अर्ज प्रक... Read more
पुणे, दि. 11 – साखर कारखान्यांकडून ऊसाच्या वजनात काटमारी, खासगी आणि कारखान्यांच्या वजन काट्यातील फरक टाळण्यासाठी आता साखर आयुक्तालयाने साखर कारखान्यांसाठी एकच संगणकीकृत प्रणाली राबविण्... Read more
मुंबई – काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेत विविध राज्यातील प्रादेशिक पक्ष सामील होत आहेत. गुरुवारी नांदेडमध्ये राष्ट्रवा... Read more