श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील गोल रिंगण बाजीराव विहीर (ता. पंढरपूर) येथे लाखो भाविकांच्या उपस्थितीत सोमवारी (15 जुलै) मोठ्या उत्साहात पार पडले. हे रिंगण पाहण्यासाठी भाविक... Read more
लोकसभा निवडणुकीच्याआधी निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर निलेश लंके यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारस... Read more
नुकत्याच संपलेल्या विधानपरिषद निवडणुकीत महायुती अर्थात भाजपा, अजित पवार गट व एकनाथ शिंदे गट यांनी उभे केलेले सर्व उमेदवार निवडून आले. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून उभ्या करण्यात आलेल्या तीनपैक... Read more
मुंबई : सध्या महायुती सरकारमध्ये सत्तेत असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत अजित पवार यां... Read more
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगानं एकनाथ शिदेंना शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह बहाल केलं. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय. त्याव... Read more
मुंबई : 12 जुलै रोजी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांचे मतदान विरोधी महायुतीला मिळाले होते. त्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली. य... Read more
लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या काही महिन्यांमध्येच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच मुकाबला असणार आहे. दरम्यान, रा... Read more
मुंबई : लोकसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. मात्र, त्याआधी पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानपरिष... Read more
मुंबई : देशाच्या पंतप्रधान पदी तिसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी आज (13 जुलै) पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान विविध विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन पंतप्र... Read more
मुंबई: प्रत्येक निवडणुकीत मतदारांना आमिष दाखवण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक मतासाठी ५ हजार रुपये पर्यंत आकडा समोर असताना विधानपरिषद निवडणुकीत मात्र एका मतासाठी ५ कोटी रुपये आकडा... Read more