दिल्ली : निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जाहीर केलेल्या आणि राबविण्यात येणाऱ्या मोफतच्या योजना म्हणजे लाच देण्याचा प्रकार आहे. त्यामुळे अशा योजना थांबविण्यात याव्यात, तसेच सरकार आणि राजकीय पक्षां... Read more
मुंबई : भारतात फार कमी पारशी समाज उरला आहे. पारशी समाजाची लोकसंख्या आता कमी कमी होऊ लागली आहे. हा समाज इराणहून भारतात आला होता. इराणमध्ये तेव्हा इस्लामीकरणाचे वारे वाहू लागले होते. यामुळे पा... Read more
मुंबई : उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना बुधवारी म... Read more
आंध्रप्रदेश: मद्यप्रेमींसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. आंध्रप्रदेशातील मद्यप्रेमींना आता स्वस्त दारूची व्यवस्था सरकारने केली आहे. आंध्र प्रदेशच्या चंद्राबाबू नायडू सरकारने एक महत्त्वाचा... Read more
तिरुपती मंदिरातील लाडू प्रसादाच्या पावित्र्याबाबत वाद चांगलाच वाढत चालला आहे. आंध्र प्रदेशातील तेलुगू देसम पक्षाने (टीडीपी) दोन दिवसांत दोन दावे केले आहेत. नवा आरोप करत नायडू सरकारने प्रसादा... Read more
मुंबई : देशभरातील मुलींना केंद्रस्थानी ठेवून भारत सरकारने सुकन्या समृद्धी योजना चालू केलेली आहे. शुरू की थी. भविष्यात मुलींच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन ही योजना तयार करण्यात आली होती. ... Read more
नवी दिल्ली ; कुस्तीगीर विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हरियाणा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या दृष्टीने हा दिलासा मानला जातो. फोगट आणि पुनिया यांनी शुक्रवा... Read more
जम्मू : जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रथमच राष्ट्रध्वज आणि राज्यघटनेखाली निवडणूक होत असून ती ऐतिहासिक असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी केला. विधानसभा निवडणुकीनंतर जम... Read more
कोलकाता : पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे देशभर संतापाची लाट उसळल्याचं दिसून आलं. तर, महाराष्ट्रातील बदलापूर येथील बाललैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर राज्य सरकारन... Read more
वृत्तसंस्था, मॉस्को बचाव पथकांनी रशियाच्या सुदूर पूर्वेला बेपत्ता झालेल्या हेलिकॉप्टरचा शोध लावला असून त्यात २२ प्रवासी असल्याचे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. यातील १७ जणांचे मृतदेह सापडले... Read more