मुंबई – राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार बेकायदेशीर असल्याचा दावा करत शिवसेना पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी निवडणुका घेण्याचे आवाहन केलं आहे. तसेच, आमदारांच्या अपात्रेबद्दलची आमची याचिका... Read more
पुणे : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात तत्कालिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ठोस माहितीचा आधार न घेता राजकीय आखाड्यात उतरले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या प्रतोदपदी भरत गोगोवल... Read more
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठाने या मुद्द्यावर निकाल वाचन केले. राज्यातील सत्तासंघर्ष सुरू अ... Read more
पुणे – राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही भाष्य केले आहे. लातूर दौऱ्याव... Read more
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता महाराष्ट्रात मागील वर्षी जून महिन्यात सत्तेत आलेल्या शिंदे फडणवीस सरकार आता कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे सुरक्षित झालं आहे.पण न्यायालयानं एकीकडे शि... Read more
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वाचा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. विधानसभेचे अध्यक... Read more
मुंबई ; महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षासाठी सर्वोच्च न्यायालयात आज निर्णायक दिवस होता. ८ महिने दोन्ही गटांचे युक्तीवाद आणि प्रतिवाद ऐकून घेतल्यानंतर मार्च महिन्यात सुनावणी पूर्ण झाली. शेवटच्या... Read more
मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गट आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे काही निर्णय चुकीचे आणि बेकायदेशीर असल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे. राज्यपालांचं सगळे नि... Read more
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवलेला निकाल उद्या (गुरुवार) जाहीर होणार आहे. सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड यांनी एका प्रकरणात सुनावणी करताना याप्रकरणी म... Read more
मुंबई : सर्वोच्च न्यायालय उद्या (गुरुवारी) महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल देणार आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आणि इतर काही याचिकांवर न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांचं लक... Read more