पुणे : हनुमान चालिसावरुन राज्यभर जोरदार राजकारण रंगलं आहे. राणा दांपत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते.... Read more
मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम – बेस्टच्या “नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड” – एनसीएमसीचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठा... Read more
महावितरणच्या यशस्वी नियोजनामुळे भारनियमन आटोक्यात मुंबई, दि. २५ एप्रिल : कोळसा टंचाईमुळे देशभरातील अनेक राज्य वीजटंचाईचा सामना करीत आहेत, राष्ट्रीय भार प्रेषण केंद्राच्या आजच्य... Read more
मुंबई : FIR रद्द करावा या मागणीसाठी नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्यानं मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. पण हायकोर्टानं त्यांना दणका दिला असून त्यांना फटकारत याचिका फेटाळून लावली. न्या. प... Read more
मुंबई : खार पोलिस ठाण्यात भाजप नेते किरीट सोमय्या राणा दाम्पत्यास भेटायला गेले होते. तेव्हा आपल्यावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. यानंतर सोमय्या यांनी वांद्रे पो... Read more
मुंबई, दि. 25 एप्रिल :- महाराष्ट्रवासियांनी सर्व सण-उत्सव शांततेने, जातीय-धार्मिक सलोखा राखून साजरे केले पाहिजेत. आपापसातले प्रश्न सामोपचाराने, सहकार्याच्या भूमिकेतून सोडवले पाहिजेत. शांतता,... Read more
मुंबई : महापालिका निवडणुकीबाबतची सुनावणी सुप्रीम कोर्टानं पुढे ढकलली असून ती आता ३ मे रोजी होणार आहे. ओबीसी आरक्षण निर्णयाकडे राज्यातील नागरिकांचे लक्ष लागले होते आज 25 एप्रिल रोजी झालेल्या... Read more
मुंबई : महापालिका निवडणुकीबाबतची सुनावणी सुप्रीम कोर्टानं २१ एप्रिलाची तारीख पुढे ढकलली ती आज 25 एप्रिल रोजी होणार आहे. आजच्या सुनावणीत कोर्टाकडून याचिका फेटाळली जाऊन निवडणूक प्रक्रिया सुरू... Read more
मुंबई : महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे. इथे प्रत्येक कारवाई कायद्यानं होते, असं म्हणत संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर झालेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, यावेळी राऊतांनी भाजपवरही... Read more
कोल्हापूर : आपल्या देशात अनेक राजे होऊन गेलेत. चंद्रगुप्त मौर्यचं राज्य होऊन गेलं, मोगलांचं राज्य होऊन गेलं, अदिलशाहाचं राज्य येऊन गेलं. पण, 300-400 वर्षांनंतरही सामान्य माणसाच्या अंतकरणात छ... Read more