मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळात एक प्रश्न उपस्थित केला.पालघरमधल्या बालकांच्या हत्तीरोगावरुन त्यांनी सरकारला प्रश्न विचारला. पालघरमधल्या बालकांच्या हत्तीरोगावरुन विरोधकांनी... Read more
मुंबई: ‘आले रे आले गद्दार आले… ५० खोके.. एकदम ओके’. ‘ईडी सरकार हाय हाय’ च्या घोषणा देत विरोधकांनी राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यां... Read more
मुंबई: भाजपचे नेते मोहित कंबोज आणि फोन टॅपिंग प्रकरणातील आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी आज सागर बंगल्यावर जाऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. र... Read more
मुंबई : राज्यातील उच्चपदस्थ असणाऱ्या काही उच्च व्यक्तीच्या भूमिका संशयाच्या घेऱ्यात असताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यपाल असताना अतिशय चोख कामगिरी बजावली. कोणत्याही राजकारणात त्या... Read more
मुंबई : राज्यातल्या नव्या शिंदे फडणवीस सरकारचं हे पहिलंच अधिवेशन आहे. गेली अडीच वर्षे विरोधी बाकावर बसणारं भाजपा आता सत्ताधारी बाकावर बसलेली आहे. तर शिवसेनेतल्या अभूतपूर्व बंडानंतर शिंदे आणि... Read more
मुंबई : महानगर गॅसने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएनजी प्रति किलो ६ रुपये, तर पीएनजीच्या दरात ४ रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे इंधन दरवाढीने त्रस्त झालेल्या स... Read more
बोर्लीपंचतन | मकरंद जाधव श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन ग्रामपंचायतीच्या वतीने देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये... Read more
बंड केल्यानंतरचं एकनाथ शिंदेचं हे पहिलंच पावसाळी अधिवेशन असणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तास्थापना, गटबाजी या राजकीय नाट्यानंतर पहिल्यांदाच सत्ताधारी आणि विरोधक सभागृहात... Read more
मुंबई : शिंदे सरकारनं सत्तेत येताच पहिल्यांदा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची मोठी घोषणा केली होती. यामध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन बल अर्थात एनडीआरएफच्या मदतीच्या निकषांपेक्षा दुप्पट... Read more
मुंबईः शिवसंग्रामचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यूच्या कारणांचा तपास करताना काही संशयास्पद गोष्टी आहेत का, याची खातरजमा पोलिसांकडून केली जात आहे. विनायक मेटे यांच्या अपघाती न... Read more